इंदापूर तालुक्यातील मसोबाची वाडी या ठिकाणी विहिरीवरची जय कोसळून चार जणांचा बळी.. : प्रतिनिधि : धनाजी शेंडगे


पुणेरी पहाट वृत्तसेवा पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधीः धनाजी शेंडगे.इंदापूर तालुक्यातील मसोबाची वाडी नजीक कवडे वस्ती या ठिकाणी असणाऱ्या विहिरीवर काम चालू असताना त्यावेळी त्या विहिरीवरची रिंग कोसळून चार कामगार त्यामध्ये अडकले आहेत त्यांचा शोध अद्याप तीन दिवस झाले तरी लागलेला नाही प्रशासन आज जीक्रीचे प्रयत्न करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे हे सर्व कामगार राहणार बेलवाडी गावचे रहिवासी असून. त्यांची नावे. सोमनाथ गायकवाड. जावेद मुलानी. परशुराम चव्हाण. मनोज चव्हाण. अशी मृतांची चार नावे आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *